Climate

चक्रीवादळे वळत आहेत — आपली धोरणे त्यानुसार वळणार का?

चक्रीवादळे वळत आहेत — आपली धोरणे त्यानुसार वळणार का?

पूर्वी बंगालच्या उपसागरातील बहुतेक चक्रीवादळे भारताच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये धडकत असत. मात्र CMIP6 उच्च रिझोल्यूशन हवामान मॉडेल्सवर आधारित २०१५ ते २०५० या कालावधीतील अंदाज दर्शवतात की चक्रीवादळांच्या मार्गांमध्ये हळूहळू उत्तरेकडे झुकणारा बदल होत आहे. या बदलामुळे चक्रीवादळे आता अधिकाधिक ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेने सरकण्याची शक्यता वाढत असल्याचे स्पष्ट होते.

एल निनो आणि भारतीय मान्सून : दुष्काळासोबत अतिवृष्टीची सावली

एल निनो आणि भारतीय मान्सून : दुष्काळासोबत अतिवृष्टीची सावली

एल निनो वर्षी भारतात एकूण पाऊस कमी पडतो, पण मध्य भारत व पश्चिम घाटात अतिवृष्टीचे प्रमाण वाढते. हा लेख दाखवतो की एल निनो म्हणजे केवळ दुष्काळ नाही, तर दुष्काळासोबत अचानक येणाऱ्या पुरांचीही जोखीम आहे.

एल निनो – ला निनाचा भारतीय हवामानावर परिणाम: बातम्यांपलीकडचे सत्य

एल निनो – ला निनाचा भारतीय हवामानावर परिणाम: बातम्यांपलीकडचे सत्य

एल निनो आणि ला निनाचे भारतीय पावसाळ्यावर आणि हवामानावर होणारे परिणाम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सोप्या भाषेत समजावून सांगितले.

Indonesian Throughflow: River in the ocean that affects Indian Monsoon rainfall

Indonesian Throughflow: River in the ocean that affects Indian Monsoon rainfall

This is the story of a river that can affect rainfall in India during monsoon season. Unlike the rivers on the land, this river flows in the ocean

अर्का आणि अरुणिका : हवामान अंदाज आणि संशोधनातील झेप

अर्का आणि अरुणिका : हवामान अंदाज आणि संशोधनातील झेप

अचूक हवामान अंदाज आणि सर्वसमावेशक हवामान संशोधनाची गरज आजपेक्षा जास्त कधीच नव्हती. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील पाषाण रोडच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (IITM)’ येथे ‘अर्का’ नावाच्या नवीन उच्च-कार्यक्षमता संगणकीय प्रणालीचे (HPC) उदघाटन २६ सप्टेंबर २०२४ या दिवशी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने (MoES) केले.

ढग पेरणी (cloud seeding)-हवामानाशी जोखमीचा खेळ

ढग पेरणी (cloud seeding)-हवामानाशी जोखमीचा खेळ

ढगांच्या पेरणीद्वारे पाण्याची टंचाई दूर करण्याबरोबर, सध्या भारतभर होणाऱ्या अतिवृष्टीच्या घटना कमी करता आल्या तर पिकांचे आणि परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान कमी करता येईल.